राज्याच्या लौकिकास साजेसी तरी कपात करावी ही तर सामान्य माणसाची क्रूर थट्टा च यालाच म्हणतात उंटाच्या तोंडात जिरे -देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकार वर जळजळीत टीका

फडणवीसांची ट्वीटर पोस्ट प्रचंड वायरल समाज माध्यमातून विविध कमेंट.. लोकहीत न्यूज. मुंबई दि 22/05/2022 माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांनी राज्य सरकारने पेट्रोल डिझेल किंमत कमी करून सामान्य ला दिलासा दिला नसून जनतेची क्रूर थट्टा केली असल्याचे म्ह्टले आहे. त्यानी आपल्या पोस्ट मध्ये सरकारचा समाचार घेतला.अन्य राज्य 7ते 10रु दिलासा देत आहेत आणि आपण केवळ 1.5 […]

Continue Reading

संभाजीराजे छत्रपती राज्यसभेची निवडणूक अपक्ष च लढणार.. शिवसेनेत प्रवेश नाही.

लोकहित न्यू्ज, मुंबई दि 21/05/2022 संभाजीराजे छत्रपती राज्यसभेची निवडणूक अपक्षच लढण्यावर ठाम असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे . संभाजीराजेंनी शिवसेनेच्या तिकीटावर राज्यसभेची निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, मराठा समाजाच्या भावना लक्षात घेता अपक्ष निवडणूक लढवण्यावर संभाजीराजे ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे.संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता नाही ; राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते […]

Continue Reading

उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस च्या जयश्री जाधव यांचा मोठा विजय भाजप च्या सत्यजित कदम यांचा दारुण पराभव..

लोकहित न्यूज.. कोल्हापूर दि 16/04/2022 कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल हाती आला असून काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला तर भाजपच्या सत्यजित कदम यांचा दारुण पराभव झाला. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या जयश्री जाधव या ९२०१२ इतक्या मतांनी विजयी झाल्यात तर भाजपच्या सत्यजित कदम यांना ७३१४७ इतकी मत मिळाली आहे. त्यामुळे भाजपसाठी हा […]

Continue Reading

दिलीप वळसेपाटील ,स्वीय सहाय्यक ते गृहमंत्री दैदिप्यमान प्रवास..

लोकहित न्यूज ,मुंबई .  शरद पवार यांचे विश्वासू दिलीप वळसे पाटील अखेरीस गृहमंत्री झाले. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे. गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असेही या पत्रात म्हटले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार […]

Continue Reading

संजय राऊतांनी अनिल देशमुखांना फटकारले..

लोकहित न्यूज ,मुंबई गृहमंत्री महोदयांचे बोलणे कमीत कमी असावे .ऊठसूट कॕमेरा समोर जाऊ नये. संजय राऊतांनी अनिल देशमुख यांच्यावर आक्रमकपणे तोफ डागली आहे. ते म्हणतात अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याचे कमीत कमी बोलणे असावे . उठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशीचे जाहीर आदेश देणे बरे नव्ह . सौ सोनार की […]

Continue Reading

औरंगाबाद जिल्ह्यात लवकरच साकारणार जागतिक दर्जा चे शिवस्मारक व भीमतीर्थ महसूल राज्यमंञी अब्दुल सत्तार यांचे प्रतिपादन..

लोकहित न्यूज ,मुंबई दि.17 डिसेंबर 2020 औरंगाबाद जिल्ह्यात लवकरच साकारणार जागतिक दर्जाचे ‘शिवस्मारक’ अन ‘भीमतीर्थ’ !जाणत्या राजाचा आणि महामानवाचा इतिहास जगासमोर यावा : महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार अवघ्या राज्याचे आराध्य दैवत असलेल्या जाणत्या राजाचा इतिहास आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी केलेले महान कार्य जगासमोर यावे यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगांव तालुक्यातील फर्दापूर येथे जागतिक दर्जाचे […]

Continue Reading

होय..शरद पवार पंतप्रधान पदाचे उमेदवार ?काँग्रेस बरोबर विरोधी पक्षानी दिले संकेत..

लोकहित न्यूज नेटवर्क नवी दिल्ली .. दि.11 डिसेंबर 2020 महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी एकत्र आलेल्या शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी या भिन्न विचारसरणीच्या पक्षांचं वर्षभरात चांगलंच नियोजन जमल्याचं पाहायला मिळालं आहे.ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त तिन्ही पक्षांनी पाचच नव्हे, तर पंचवीस वर्ष सत्तेत एकत्र राहण्याची निर्णायक दूर दृष्टी बोलून दाखविले . त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावरही अशाच […]

Continue Reading

ग्रामीण घरकुल योजनांना मिळणार चालना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

लोकहित न्यूज,मुंबई 10 डिसेंबर 2020 महाआवास अभियानांतर्गत १५ डिसेंबर रोजी राज्यात ‘घरकुल मंजुरी दिवस’; २० डिसेंबर ‘प्रथम हप्ता वितरण दिवस’ – ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची घोषणाग्रामीण घरकुल योजनांना मिळणार चालना ‘महाआवास अभियान-ग्रामीण’ अंतर्गत राज्यात येत्या 15 डिसेंबर हा दिवस ‘घरकुल मंजूरी दिवस’ म्हणून तर 20 डिसेंबर हा दिवस ‘प्रथम हप्ता वितरण दिवस’ म्हणून […]

Continue Reading

राज्यातील पुरवठा विभागात पारदर्शकतेसाठी प्रगत तंञज्ञानाचा वापर आवश्यक मंञालयीन बैठकीत राज्यमंञी विश्वजित कदम यांचे प्रतिपादन

लोकहित न्यूज,मंञालय मुंबई दि.9 डिसेंबर 2020 राज्यातील पुरवठा विभागात पारदर्शकतेसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा- राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम अन्न व नागरी पुरवठा विभागात पारदर्शकता यावी यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच चांगल्या दर्जाचे तांदूळ पुरवठा विभागाला मिळावे, यासाठी विभागामार्फत करण्यात येणाऱ्या धान खरेदी केंद्राबरोबरच धानाचे मिलिंग होणाऱ्या मिलमध्येही सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश अन्न व नागरी पुरवठा, […]

Continue Reading

चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच ऊर्जास्ञोत आहे ,इथली माती आम्हाला नेहमीच ऊर्जा देत राहील-जयंत पाटील

लोकहित न्यूज ,मुंबई दि.6डिसेंबर 2020 चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच उर्जास्त्रोत आहे… इथली माती आम्हाला नेहमीच उर्जा देत राहील – जयंत पाटील #LetterToAmbedkar : मोहिमेनुसार मंत्री जयंत पाटील यांचे बाबासाहेबांना पत्राद्वारे अभिवादन ! चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच उर्जास्त्रोत आहे… इथली माती आम्हाला नेहमीच उर्जा देत राहील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील […]

Continue Reading