महाआवास योजनेला गती द्या ,मशीन ला नाही मजुरांच्या हाताला काम द्या कामाच्या ठीकाणी करणार सरप्राईज व्हीजीट -राज्यमंञी अब्दुल सत्तार

लोकहित न्यूज,मंञालय ,मुंबई. दि.2/02/2022 महा आवास योजनेला गती द्या ! राज्यातील विविध योजनांच्या घेतलेल्या आढावा बैठकीत राज्यमंत्री सत्तार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश गौण खनिज व महसूल वसुलीचाही घेतला आढावा खोटे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा कामांच्या ठिकाणी राज्यमंत्री सत्तार करणार सरप्राईज व्हिजिट आपले स्वतःचे घर असावे असे सर्वसामान्यांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्याचे लोकप्रिय […]

Continue Reading

मंञालयात ही ओमायक्राॕन चा शिरकाव दोन पोलीस व एक कर्मचारी बाधीत ,नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

नियमाचे पालन करावे ,रुग्नसंख्या वेगाने वाढत आहे .नागरिकांनी लाॕकडाऊन पर्यंतची वेळ आणू नये – गृहमंत्री दिलीप वळसेपाटील लोकहित न्यूज,मुंबई दि.30/12/2021 गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येसोबतच राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील सातत्याने वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्याचा विचार राज्य सरकार करत असून त्यासंदर्भात […]

Continue Reading

उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या निर्देशानुसार एमपीएससी पदांची भरती चा शासन निर्णय जारी ,30 सप्टेंबर पर्यंत रिक्त पदांचा प्रस्ताव एमपीएससी कडे पाठवणार.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार उच्चस्तरीय समितीने मंजूर केलेली ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा शासननिर्णय जारी.. अवघ्या दोन दिवसात ३० जुलैला शासननिर्णय जारी लोकहित न्यूज ,मुंबई दि.1/08/2021 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार उच्चस्तरीय समितीने मंजूर केलेली ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा शासननिर्णय जारी‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य […]

Continue Reading

मुंबई सह कोकणात चार दिवस अतिवृष्टीचा ईशारा मुख्यमंञ्याचे सतर्कतेचे आदेश

लोकहित न्यूज ,मुंबई मुंबईसह  कोकणातील सर्व जिल्ह्यात चार दिवस अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश…रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेतांना धोकादायक भागातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा मुंबई दिनांक ७:  मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात  हवामान खात्याने […]

Continue Reading

राज्यभरात टिका होत असल्यामुळे अजित पवार यांनी तो निर्णय बदलला .

लोकहित न्यूज ,मुंबई दि.13/05/2021 ईमेज बिल्डींग व सोशल मिडीया मार्केटींगसाठी 6 कोटी शासकीय निधी केला होता मंजूर…विरोधकाकडून कडाडून विरोध तर जनतेमध्ये ही उठली होती टिकेची झोड ,निर्णय बदलला. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला  आहे. अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. या सर्व परिस्थितीमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडला आहे. […]

Continue Reading

लशीची एकच किंमत का नाही ? जनतेच्या मनात संशय निर्माण होत आहे याला जबाबदार कोण – मंञी नवाब मलीक

लसीची आधी जास्त आणि नंतर कमी किंमत करुन जनतेच्या मनात संशय निर्माण करणारा विषय ठरतोय – नवाब मलिक याला पुनावाला स्वतः जबाबदार;त्यांना कोण बदनाम करत नाहीय… लोकहित न्यूज ,मुंबई मुंबई दि. 3 मे 2021 – केंद्राला १५० रुपये, राज्याला आधी ४०० आणि नंतर ३०० रुपये तर खाजगी हॉस्पीटलसाठी ७०० रूपये लस देण्याचे पुनावाला यांनी जाहीर […]

Continue Reading

दिलीप वळसेपाटील ,स्वीय सहाय्यक ते गृहमंत्री दैदिप्यमान प्रवास..

लोकहित न्यूज ,मुंबई .  शरद पवार यांचे विश्वासू दिलीप वळसे पाटील अखेरीस गृहमंत्री झाले. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे. गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असेही या पत्रात म्हटले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार […]

Continue Reading

कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी कडक निर्बंध ,काय सुरु काय बंद नविन नियमावली सविस्तर ..

कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्री परिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय महाविकास आघाडी ने सर्वांनाच घेतले विचारात काय सुरु ,काय बंद नियमावली जाहीर . अर्थचक्राला धक्का नाही, श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी सर्व प्रकारची वाहतूक सुरु मात्र गर्दीची ठिकाणे बंद खासगी कार्यालयांना घरूनच काम, केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी मुख्यमंत्र्यांचे […]

Continue Reading

56 तलाठी कार्यालयाच्या बांधकामास मंजुरी मिळवणारा सिल्लोड – सोयगाव ठरला राज्यातील पहिला मतदार संघ !

लोकहित प्रतिनिधी मुंबई दि.8 मार्च 2021 राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर मिळाली सतरा कोटींच्या निधीला मंजुरी मतदार संघातील तलाठ्यांना कार्यालय आणि त्या ठिकाणी त्यांचे निवासस्थान असले पाहिजे असं राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा मानस होता. त्यासाठी ते अनेक दिवसापासून प्रयत्न करीत होते. अखेर निधी मंजूर झाल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने आणि त्यांनी दिलेला शब्द पूर्ण […]

Continue Reading

राज्यातील पुरवठा विभागात पारदर्शकतेसाठी प्रगत तंञज्ञानाचा वापर आवश्यक मंञालयीन बैठकीत राज्यमंञी विश्वजित कदम यांचे प्रतिपादन

लोकहित न्यूज,मंञालय मुंबई दि.9 डिसेंबर 2020 राज्यातील पुरवठा विभागात पारदर्शकतेसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा- राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम अन्न व नागरी पुरवठा विभागात पारदर्शकता यावी यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच चांगल्या दर्जाचे तांदूळ पुरवठा विभागाला मिळावे, यासाठी विभागामार्फत करण्यात येणाऱ्या धान खरेदी केंद्राबरोबरच धानाचे मिलिंग होणाऱ्या मिलमध्येही सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश अन्न व नागरी पुरवठा, […]

Continue Reading