राज्यातील पुरवठा विभागात पारदर्शकतेसाठी प्रगत तंञज्ञानाचा वापर आवश्यक मंञालयीन बैठकीत राज्यमंञी विश्वजित कदम यांचे प्रतिपादन

लोकहित न्यूज,मंञालय मुंबई दि.9 डिसेंबर 2020 राज्यातील पुरवठा विभागात पारदर्शकतेसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा- राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम अन्न व नागरी पुरवठा विभागात पारदर्शकता यावी यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच चांगल्या दर्जाचे तांदूळ पुरवठा विभागाला मिळावे, यासाठी विभागामार्फत करण्यात येणाऱ्या धान खरेदी केंद्राबरोबरच धानाचे मिलिंग होणाऱ्या मिलमध्येही सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश अन्न व नागरी पुरवठा, […]

Continue Reading